श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले आहे की गीतेमधले तत्त्वज्ञान माणसाला त्याच्या व्युत्पत्तीच्या वेळेसच सांगण्यात आले आहे.
फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्ति मिळते.
श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.