हिंदू धर्मात चांदीला फारच शुद्ध आणि प्रभावशाली धातु मानले गेले आहे. चांदीचा वापर बर्याच रुपात होतो आणि हा प्रत्येक प्रयोगात फायदेशीर ठरतो. अशी मान्यता आहे की चांदीचे दागिने, नाणे , मुरत्या आणि भांडी ज्या घरात असतात तेथे सुख, वैभव आणि संपन्नता येते. पुढच्या पानावर बघा चांदी एवढी महत्त्वपूर्ण का -
6. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी चांदीचा वापर केला तर त्याचे चांगले परिणाम मिळतात तसेच मेष, सिंह आणि धनू राशीच्या लोकांसाठी चांदी उत्तम नसते.