ज्या घरात आकड्याच्या गणपतीची पूजा करण्यात येते तेथे दारिद्य्र, गरिबी, रोग आणि कष्ट दूर होऊन धन, ऐश्वर्य आणि यश मिळते. अशा घरात सुख समृद्धी नांदू लागते. गणेशोत्सव काळात आकड्याच्या गणपतीची पूजा करणे भाग्याचे असते. यामुळे आपल्या सार्या मनोकामना पूर्ण होतात.