शिवसेनेचे बिहारमध्ये सात आणि दिल्लीत पाच उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे वृत्त काही खासगी वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. तसेच, गुजरातमध्येही शिवसेना भाजप विरोधात लढणे शक्य असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.