इम्रान खान यांना वाटतं भारत आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करू शकतो

बुधवार, 27 मार्च 2019 (08:35 IST)
लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते अशी शक्यता इम्रान खान यांनी बोलून दाखवली. भारत-पाकिस्तानवर अजूनही युद्धाची छाया आहे कारण मोदी सरकार पाकिस्तानात घुसून आणखी एखादी कारवाई करु शकते असे इम्रान म्हणाले. हे वृत्त फायनांशिएल टाइम्सनं दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती