सामन्यादरम्यान विराटने प्रेक्षकांना केले विशेष आवाहन

सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (13:47 IST)
भारत-इंग्लंड यांच्यातील दुसर्याण कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. या सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले व त्यांना शिट्टी वाजविणचे विशेष आवाहन केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती