क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर गेला असता तर बरे झाले असते. सचिन बहुतेक वनडे क्रिकेटमधून निवृत्त व्हायच्या विचारात असावा. त्याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही सोडले आहे. थोड्या दिवसांत स्थिती स्पष्ट होईल.
मुळात हा राजकारण प्रवेश नाही. ही घटनात्मक नियुक्ती आहे. त्याचा हा राजकारण प्रवेश ठरू नये, ही प्रार्थना!