भारतातर्फे अरमान कुरेशी, गुर्जत सिंग, निलकांत शर्मा यांनी प्रत्येक एक गोल केला. पहिल्या लढतीत पाकिस्तानाला पराभूत केल्यानंतर दुसर्या सामन्यात भारताला ग्रेट ब्रिटनविरूद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. अर्जेन्टिनाविरूद्धच्या लढतीत मात्र भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत विजय खेचून आणला.