ही आमची भावना आहे, कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असू शकते पण महाराष्ट्रातील लोकांना हे मान्य नाही.शिवसेना फोडणाऱ्यांचा सन्मान करणे हे दुःखद आहे दिल्लीतील वातावरण वेगळे असू शकते, पण राज्यात अशा गोष्टी सहन करू शकत नाही. राजकारणात काही गोष्टी अनावश्यक असतात.