“पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. या निर्णयामुळे कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी कायदेशीररित्या कमावलेला सगळा पैसा सुरक्षित आहे. पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.