राज्यातील आदिवासी बहुल भागात आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण 57 संवेदनशील परीक्षा केंद्रे आहे. त्यापैकी 27 परीक्षा केंद्रे बारावीसाठी आणि 30 परीक्षा केंद्रे 10 साठी आहे. या संवेदनशील परीक्षा केंद्राच्या परिसराचे निरीक्षण ड्रोनच्या मदतीने केले जाईल.परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून 7 भरारी पथके आणि जिल्हा प्रशासनाकडून 2 भरारी पथके नियुक्त केली आहे.