उरी येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सवर्च स्तरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे .त्यातच नेहमीप्रमणे एक बाजू घेत आणि जनमानसातील मागणी पाहून पाकिस्तान कलाकारांना मनसेने ४८ तासात देश सिडून जा नाहीतर चोप देऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे पाकिस्तानी कलावंताबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे मनसे