त्यामुळे शासनाने पवार यांच्या कार्यकाळातील कथित सिंचन घोटाळ्यांची चौकशी सुरु झाल्याची चर्चा आहे. हे प्रकल्प १० ते १२ कोटी रुपयांदरम्यानच आहे. जलविद्युत प्रकल्प; पुणे येथील मुख्य अभियंता रा.वा. पानसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत औरंगाबादच्या महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्राचे मुख्य अभियंता अ.सु. ननवरे, जलसंपदा विभाग; कोकणचे मुख्य अभियंता खलिल अन्सारी आणि अधीक्षक अभियंता च.ना. माळी हे सदस्य असतील.