पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात; पण स्वत: त्यांनी लग्न करुन पत्नीला सोडले आहे. त्यामुळे इतरांची घर वापसी करणारे स्वत:च्या घरी केव्हा जाणार, असा सवाल माजी खासदार गुरुदास कामत यांनी उपस्थित केला. या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे.