रामायणात एक वाली नावाचा वानर होता .....

सोमवार, 22 एप्रिल 2019 (10:28 IST)
वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी शक्ति वालीच्या अंगात यायची .... 
 
माझ्या असे लक्षात आल की अगदी  असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
 
कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी . भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी शक्ति नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
 
अस वाटते की " वाली " या युगात "घर-वाली" च्या रुपात जिवंत झाला आहे .
 
एका  पतिचे आत्मचिंतन . 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती