रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की या विश्वातून नीती, राजनीती आणि शक्ती चा महान पंडित सोडून चालला आहे, तू त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
भगवान रामाचे म्हणणे ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिला
त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत