बालविवाह

मास्तर: मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?
(बंड्या उठला आणि म्हणाला)
बंड्या: राजाराम मोहनरॉय....
मास्तर: का रे बंड्या ?
बंड्या: कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो.

वेबदुनिया वर वाचा