तुम्हाला तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक संकट, मानसिक अशांतता किंवा आर्थिक अस्थिरता येत असेल तर याचे कारण तुमच्या झोपण्याच्या किंवा बसण्याच्या सवयी देखील असू शकतात. धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहे ज्या कधीही पायांजवळ ठेवू नयेत. या गोष्टी पायांकडे ठेवल्याने देवी लक्ष्मीचा क्रोध होऊ शकतो आणि गरिबी घराच्या दारावर ठोठावू शकते. झोपताना किंवा बसताना, लोक अनेकदा नकळत काही पवित्र किंवा महत्त्वाच्या वस्तू पायांजवळ ठेवतात, जे धार्मिक दृष्टिकोनातून चुकीचे मानले जाते.तर चला जाणून घेऊ या कोणत्या आहे त्या गोष्टी.