1 तथ्य अनेक असले तरी सत्य एकच आहे.
	2 जे आपले आहे ते आपल्याला मिळणारच. 
	3 खरं प्रेम स्वातंत्र्य देतं. अधिकार गाजवत नाही.
	4 विनम्रतेत महान असणारे महानतेच्या सर्वात जवळ असतात.
	5 नदीकाठी उभे राहून फक्त पाणी बघितल्याने आपण नदी पार करू शकत नाही.
	6 मृत्यू प्रकाश दूर करणे नाही, तर केवळ दिवा विझवणे आहे कारण आता सकाळ झाली. 
	7 जी व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचे चांगले करण्यात व्यस्त असते, त्याच्याकडे स्वतः चांगलं होण्यासाठी वेळच उरत नाही.
	8 प्रत्येक मूल जगात येताना संदेश देतं की देव अजूनही मनुष्याकडून निराश झालेला नाही.
	9 एकट्या फुलाने काट्यांचा द्वेष करू नये. फूल तर एकच आहे पण काट्यांची संख्या जास्त आहे.