भारत आणि पाकिस्तानच्या सरकराने परवानगी दिल्यास दोन्ही संघांमध्ये ट्वेंटी-20 मालिकेचे आयोजन करता येईल. जावेद आफ्रिदी यांनी याबाबतची माहिती तेथील पत्रकाराशी बोलताना दिली. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातरावरण असले तरीसुद्धा एका तटस्थ ठिकाणी मालिकेचे आयोजन नक्कीच करता येईल, असे जावेद आफ्रिदीचे म्हणणे आहे.