रसबहार या संस्थाच्या माध्यमातून अनेक नाटकाचे सादरीकरण त्यांनी केले. त्यांना नटवर्य छोटु पाटील पुरस्कार औरंगाबादला सन्मानित केले गेले आहे.त्यांनी अनेक मराठी चित्रपटत भूमिका केल्या आहेत. तर विभागीय व राज्यस्तरीय आठ सुवर्णपदक पटकावले आहेत. त्यांनी निर्मित केलेल्या दूरचित्रवाणीला बंदिनी तिसरा डोळा मालिका गाजल्या अआहेत. .गत काही दिवसापासून प्रदीर्घ आजाराने त्रस्त काल सायंकाळी खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे.