सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात पल्रंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतेही मत प्रदर्शन करू नये, तसेच चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून आनंदोत्सव करुन दुसर्या बाजूच्या भावना दुखवू नये, असं आवाहनही अनुपम अगरवाल यांनी केलं आहे.