सध्या हाकलून दिलेले टाटाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री चर्चेत आहेत. तर रतन टाटा यांच्या वादामुळं बॉम्बे हाऊस सध्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे हरजित सिंग यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता.