नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि इतर भागातील लोकांना जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्या पाहायला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास करून मुंबईच्या गेट वे ऑॅफ इंडियाला जावे लागत होते. दररोज सकाळी 9 वाजता पहिली बोट सुटेल आणि तीच बोट दुपारी 1 वाजता प्रवाशांना परत घेऊन येईल. यानंतर दुपारी 2 वाजता दुसरी बोट सुटेल ती सायंकाळी 6 वाजता परत येईल.