कमाल आर खान आपल्या वायफळ कमेंट्समुळे चर्चेत असतो. मागे त्याने म्हटले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडून जाईन. आणि 15 दिवसातच तो परतला. अलीकडेच त्याचा अजय देवगणशी बिनसलयं. अजयचा खास कुमार मंगतने केआरके याशी फोनवर झालेली वार्ता लीक केली त्यामुळे तो अजयशी नाराज आहे.