अमिताभने लिहिले आहे की हरिवंशराय आपले परिचय या कवितेच्या माध्यमातून देत होते- मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय।' मोदींनी म्हटले की अमिताभने त्यांना लिहून पाठवले आहे की त्यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीवर त्यांच्या या कवितेचा वापर स्वच्छ भारत मिशनसाठी या प्रकारे केला आहे- 'स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय।'