कारण सलमान खानला ऐनवेळी गरीब मुलांची मदत करावीशी वाटली. सलमान आपल्या मित्रांसोबत बांद्रा येथील ऑलिव रेस्टॉरन्टमध्ये गेला होता. येथून पहाटे 4:30 वाजता निघताना त्याच्या दृष्टीस चार गरीब मुलं पडली. मुलांना बघताक्षणी सलमान विरघळा आणि त्यांना काही आर्थिक मदत करू पाहत होता.