'दिल बोले हडिप्पा' राणी मुखर्जीसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. पण तितकाच महत्त्वाचा तो शेर्लिन चोप्रासाठीही आहे. हात धुऊन लागलेले अपयश निदान या चित्रपटाने तरी धुवून निघावे ही राणीची अपेक्षा आहे. तर शेर्लिनला दैवयोगाने मिळालेले हे बडे बॅनर फायद्याचे ठरावे असे वाटते.