मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली होती. पहिल्यांदा सिनेमात हृतिक रोशन आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होते. मात्र, हृतिकने आरोग्याच्या समस्येमुळे हा सिनेमा सोडला होता, त्यानंतर करिनालाही सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर, या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी सलमानचं नाव पुढे येत होतं. मात्र, सलमाननेही या सिनेमाला नकार दिला.