मागील काही दिवसांपासून रणबीर आणि कॅटरीनामध्ये ब्रेकअपच्या बातम्या आल्या आहेत, पण रणबीर आणि कॅटरीना अचानक सोबत येऊन या चर्चेला तेथेच विराम लावतात. ते आपले नातं टिकवण्यात लागले होते, पण आता हे शक्य दिसत नाही आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार रणबीर-कॅटरीनाने आपल्या प्रेम कथेला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा स्थित ज्या डुपलॅक्समध्ये ते दोघेही सोबत राहत होते, तेथून आता कॅटरिनाने आपले सामान बांधले आहे आणि रणबीर कपूर आपल्या आई वडिलांजवळ परत आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे की रणबीर या अगोदर दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि कॅटरीनाच नात सलमानसोबत होत. नंतर रणबीर-कॅटरीनाच जमलं आणि अस वाटत होते की दोघेही लग्न करणार आहे, पण आता हे काही शक्य होईल असे दिसून येत नाही आहे. तरी बघावे....