वी. विजयेन्द्र प्रसादने नायक म्हणून आमिर खान हे डोक्यात ठेवून 'बजरंगी भाईजान' लिहिली होती. आमिरला ही स्क्रिप्ट आवडली देखील होती पण तो 'पीके' करण्यात व्यस्त होता. आणि त्यानंतर आमिरने 'दंगल' सुरू करायची हे निश्चित केले होते. म्हणूनच त्याने बजरंगी भाईजानला नकार दिला.