बकर्याची कुर्बानी देऊन तुम्हाला लाभ कसा मिळणार असा सवालही त्याने केला. आपल्या सणांबाबतचा आशय आपण नव्याने समजून घ्यायला हवा, असे ही त्याने म्हटले. प्रत्येकाने स्वत:लाच विचारावे की कोणाचा जीव घेतल्याने पुण्य कसे मिळते अशी प्रतिक्रिया इरफानने दिली आहे.