ऐश्वर्याप्रमाणे सोशल मीडियावर व्यस्ततामुळे आम्ही रचनात्मक कामांपासून दूर होऊन जातो. आम्हाला 24 तासात खूप काम करायचे असतात. अशात सोशल मीडियावर खूप वेळ खर्च करण्याने काही फायदा होत नसतो उलट वेळ वाया जातो. आम्ही किती लोकं असे बघितले आहे जे फोन सोडून जमिनीवर पडलेला कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकतात. सोशल प्लॅटफॉर्मवर लोकं फक्त स्वच्छतेच्या गोष्टी करतात परंतू ठोस कार्य करणार्यांची संख्या फार कमी आहे.