मन खरं असेल आणि हृदय चांगलं

इतिहास सांगतो की काल सुख होतं !
विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल!
पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे !!
 

वेबदुनिया वर वाचा