संकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....

गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (11:06 IST)
डोळे बंद केले म्हणून ,.........
        संकट जात नाही .
    आणि
        संकट आल्या शिवाय ,..
        डोळे उघडत नाहीत.
 
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं  नमलं,..........  
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती