वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा विवाहसोहळा २९ फेब्रुवारीला पार पडला. प्रीती झिंटा एप्रिल महिन्यात मुंबईत परतल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी मोठा कार्यक्रम ठेवणार आहे. या कार्यक्रमाला मित्र, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रेटीजना आंमत्रित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.